Posts

अखेर शाळा सुरु पण नेमकं काय....

  अखेर शाळा सुरू पण नेमकं काय…..  महाराष्ट्रात प्रदीर्घ लोकडाऊनच्या  काळानंतर शाळा 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होतायत यामागचा मुख्य उद्देश मुलांचे वर्ष वाया न देणे व ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा समोर स्पस्ट झल्याने 10 नोव्हेंबर2020 चा शासन निर्णय काढून  निर्णय घेतला आहे.         देशात 15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली असली तरी महाराष्ट्रात शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप पर्यंत अस्पष्टता होती.         शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शाळांना विश्वासात घेण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची व पालकांची असल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले होते.     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली परिस्थिती पाहून राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर महाराष्ट्...

भारतीय शिक्षण काल,आज आणि उद्या'

Image
'भारतीय शिक्षण काल,आज आणि उद्या' ____________________ प्रासंगिक __________________ *श्री. सी.डी.चव्हाण* राज्यप्रतिनिधी *शिक्षक भारती सिंधुदुर्ग* _____________________     

कौटुंबिक मूल्यशिक्षण काळाची गरज व बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा 2012

Image
  कौटुंबिक मूल्यशिक्षण काळाची गरज व  बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा 2012       आपण जर शाळेत सभोवताली पाहिले तर काय दिसते? वर्गात कित्येकजण केरकचरा टाकतात;काही मुले तर गोंधळ करतात;काही जण छोट्या छोट्या कारणावरून मारामाऱ्या करतात, लहान मुलेच असे वागतात असे नव्हे ;तर मोठी माणसेही असे वागताना दिसतात. रस्त्यात कोठेही थुंकणे, घाण टाकणे हे प्रकार तुम्हाला सर्रास दिसतात.गाडीवाले इतरांना अडथळा होईल याची पर्वा न करता कुठेही गाड्या उभ्या करतात, काहीजण भरधाव गाड्या चालवतात; त्यामुळे अनेकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागतात .येथे असे दिसेल की प्रत्येक जण फक्त स्वतःचा विचार करतो .आपल्यामुळे इतरांना काही त्रास होतो का? इतरांचे काही नुकसान होते का? असा विचारच कोणी करत नाही असे का घडते? लोक वाईट आहेत म्हणून असे घडते का? याचे कारण असे  की, चांगले काय आणि वाईट काय, याचे स्पष्ट चित्र लोकांच्या मनात नसते .आणि स्पष्टपणे कळत असले तरी, ते अंगवळणी पडत नाही म्हणून आपल्याला चांगले आयुष्य जगता यावे आणि आपल्याबरोबर सर्वांना सुख समाधान मिळावे यासाठी आपण स्वतःला जे वळण ला...